पोस्ट्स

जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन...

  राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार  सन्मान योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे . . कला व साहित्य या क्षेत्रात योगदान असणाऱ्या कलाकारांना  राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेंतर्गत कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असणाऱ्या 100 ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना प्रति महिना रू. 5000/- (अक्षरी पाच हजार रुपये फक्त) मानधन देण्यात येते.  यासाठी पात्र लाभार्थीना 1 ते 31 जुलैपर्यंत ऑनलाईन आपले सरकार पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. या योजनेसाठी पात्रता :- लाभार्थीचे वय 50 वर्षापेक्षा जास्त असावे. दिव्यांगाना वयाची अट 10 वर्षाने शिथिल करण्यात आली आहे. त्यांची वयोमर्यादा 40 वर्षे आहे. कला व साहित्य क्षेत्रात योगदान कमीत कमी 15 वर्षे असावे.  वयाने ज्येष्ठ असणारे विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग कलाकारांना प्राधान्य राहील. कलाकारांचे वार्षिक उत्पन्न 60 हजारापेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजिवीका फक्त कलेवरच अवलंबून आहे. त्यांना कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार पात्र राहतील. ते केंद्र व राज्य शासनाच्या महा...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २ ० २ ६

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  शेतकरी कर्जमुक्ती योजना २ ० २ ६  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज मुक्ती योजना २ ० २ ६  या योजनेद्वारे कर्ज परतफेड  करणे शक्य असणारे शेतकऱ्यांना ते परतफेड करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.सततची नापिकी  आणि अनैसर्गिक आपत्तीने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नव्याने उभारी घेण्यासाठीची मदत  आहे. आर्थिकदृष्टया सबल असणाऱ्या शेतकऱ्यांना पुनर्नियोजनाची आणि पुनर्गठनाची संधी दिली आहे. नियमित  आर्थिक स्रोत यामधून वगळण्यात आले आहे. राज्यशासनाने अतिशय विचारपूर्वक फक्त गरजवंतानाच या कर्जमुक्तीचा लाभ दिला असून,शेतीला  बळकटी दिली आणि शेतकऱ्यांना सक्षम बनविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.  राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना असून या योजनेचा लाभ  ५ ६ लाख ३ ६  हजार   ५ ८ ५ कोटी  शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच ही योजना फक्त कर्जमाफीपूरती  मर्यादित नसून  या  योजनेद्वारे शेती व्यवसायाला नवी उभारी मिळून ग्रामीण अर्थव्यवसायाला चालना मिळेल आणि  कर्जाचा ब...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ तारखेला जमा होणार...

  “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना कायमस्वरूपी राबविली जाणार असून या योजनेचा पहिला हप्ता दि. 17  ऑगस्ट रोजी जमा होणार आहेत.याचा लाभ राज्यातील १  कोटी पेक्षा जास्त महिलांना मिळणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शहापूर येथे महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते ,  त्यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. “ मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे दि. १७ ऑगस्ट रोजी संबंधित लाभार्थी महिलेच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत. “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना तयार करताना डोळ्यासमोर एकच हेतू होता ,  गरजू महिलांना हक्काचे पैसे मिळावेत. कुटुंबाच्या गरजा भागवताना महिलांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात. त्या इच्छा “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेतून पूर्ण होणार आहेत. या पैशावर फक्त महिलांचाच अधिकार असावा म्हणून महिलांचे स्वतंत्र बॅक खाते ही अट ठेवली आहे. ज्या महिलांनी बॅक खाते काढले नसेल त्यांनी तात्काळ बॅक खाते काढून ३१ ऑगस्टपूर्वी “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेचा अर्ज भरावा असेही  उपस्थितांना मार...

या योजनांचे पैसे मिळणार महिन्याच्या ५ तारखेला ...

इमेज
आर्थिक  सहाय्याच्या योजनाचे पैसे महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्याच्या खात्यात होणार जमा... राज्यातील सर्वसामान्य,वंचित-उपेक्षित, आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ वेळीच मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. उपमुख्यमंत्री  यांनी पॉईंट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून  सदस्य बच्चू कडू यांच्याकडून दुर्बल घटकांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळत नसल्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांसंदर्भात माहिती दिली.  उपमुख्यमंत्री  पुढे म्हणाले की, अधिवेशनातील आजच्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर वित्त विभागाच्या सचिवांशी चर्चा करून याबाबतच्या वस्तुस्थितीची माहिती घेण्यात येईल. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी ...

खरीप पीक विमा २०२४ संदर्भात नवीन नियम लागू ...!

इमेज
 🌱 खरीप पीक विमा 2024 साठी एक नवीन  नियम लागू करण्यात आला आहे त्यासंदर्भात सूचना देखील देण्यात  आली आहे.   खालील माहिती सर्व ही काळजीपूर्वक वाचावी व शेवटपर्यंत वाचावी. यावर्षी (2024 ) खरीप विमा भरतांनी नवीन नियम आला आहे. असे समजा ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड , पासबुक व सातबारा वर नाव सारखे नाहीत म्हणजे थोडा फरक आहे. उदा. राम - रामराव, बालाजी - बालासाहेब - बाळू, ज्ञानेश्वर - ज्ञानदेव, प्रभू-प्रभाकर, सरुबाई-सरस्वती, चंपाबाई- चंफाबाई, महादू - महादेव, रौफ- रऊफ , कासिम - काशिम , बाबू - बाबुसाब असे अनेक उदाहरण आहेत. काहींच्या साताबरा वर आडनाव नाहीत त्यांनी आडनाव टाकून घेणे जसे आधार पासबुक वर आहे तसे. 🪪आधार कार्ड पासबुक व सातबारा वर स्वतःचे नाव किंवा वडीलाचे नाव किंवा आडनाव मध्ये असे थोडेफार बदल असतील तर आताच त्यांनी आपले नाव दुरुस्त करून घेणे कारण या सर्वांमध्ये जर सारखा डाटा असेल तरच विम्यामध्ये फॉर्म अप्रुव्हल होनार आहेत . नाही तर तुमचे फॉर्म रिजेक्ट होतील त्यामध्ये वीमा भरणारा दुकानदार किंवा विमा तालुका प्रतिनिधी  काहीही करू शकनार नाहीत.   🛑कारण तुम्ही म्हणत...

फळपीक विमा २०२४ योजना सुरु ...

  शासनाने हवामान आधारित पीक विमा २०२४ योजनेअंतर्गत  ( Crop Insurance Scheme ) १) मोसंबी     २) संत्रा     ३) डाळिंब     ४) चिकू     ५) द्राक्ष     ६) पेरू  ७) सीताफळ     ८) लिंबू  या वरील फळपिकांसाठी विमा भरण्यास सुरुवात झाली आहे, ज्या महसूल मंडळामध्ये फळपीकाखाली २० हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक उत्पादन क्षेत्र आहे,अश्या महसूल मंडळामध्ये त्या फळपिकासाठी अधिसूचित करण्यात येवून तिथे हि योजना राबवण्यात येते. या योजनेत सहभाग घेण्याकरीता आवश्यक असणारी पात्रता:- * या योजनेत सहभाग घेण्याकरिता अधिसूचित क्षेत्रात,अधिसूचित फळपिकासाठी कुळाने,भाडेपट्टीने शेती  करणाऱ्या शेतकऱ्यासहित इतर सर्व शेतकरी भाग घेवू  शकतात. * पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत विमा हफ्ता जमा करून या योजनेत सहभाग घेवू शकतात. या  योजनेसाठी अपात्र असणारे :- *फळ पिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी नुकतीच लागवड केलेले शेतकरी पात्र नसतील. *ज्या  पिकांची फळबाग लावली आहे त्या पिकाचे वय शा...

आता,बोगस शेतकऱ्यावर होणार कारवाई (पीएम किसान सन्मान निधी योजना)

इमेज
  आता,बोगस शेतकऱ्यावर होणार कारवाई,  पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्याऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट..    पी एम किसान योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वार्षिक ६००० हजार रु.तीन टप्प्यामध्ये वितरित केले जातात. सदरील योजेनेचा १५ वा हफ्ता हा लवकरच वितरित केला आहे.तसेच या योजनेअंतर्गत पात्र नसतानाही,या योजनेचा बेकायदेशीरपणे लाभ घेण्याऱ्या बोगस शेतकऱ्यांकडून वसुली वसुली मोहीम राबिविली आहे. शासकीय नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांकडून ३१ मार्च २०२३ पासून वसुली अभियान सुरु आहे. केंद्र सरकारकडून अवैद्यरित्य  पीएम किसान चे पैसे जात असल्याची माहिती जाहीर केली होती. दरम्यान यावर सरकारने ऑडिट करत देशभरातील पीएम किसानचे कोट्यवधी लाभार्थी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे,   यातील अनेक शेतकरी सरकारी नोकरी करतात अथवा आयकर भरतात, नोकरदार लोक आणि आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी मोहीमही सुरू केली आहे. अशा शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पैसे परत केले नाही, तर त्यांच्यावर कारवाईही करण्यात येणार आहे.   पीएम किसान अंतर्गत ...