आता पेरणीकरिता मिळणार एकरी दहा हजार रुपये... शेतकरी मित्रांसाठी महत्वाची बातमी आहे कि आता पेरणीकरिता प्रतिहंगाम प्रति एकरी मिळणार १० हजार मदत देण्यात यावी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या पहिल्या दोन मुलींना लग्नासाठी मदत द्यावी असा प्रस्ताव राज्यशासनाकडे सादर केला आहे. नेसर्गिक आपत्तीमुळे मग त्यामध्ये गारपीट असो,अतिवृष्टी असो की सततचा पाऊस असो यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहते या अशा संकटामुळे शेती व्यवसाय कायम अडचणीत राहतो. नेसर्गिक आपत्ती आली तर पिकत नाही,पिकले तर खर्चाला परवडेल अशा दारात विकले जात नाही त्यामुळे कुटुंबाचा चरतीतार्थ भागवण्यासह,मुलांचे शिक्षण,आरोग्य,विवाह इतर आवश्यक गरजा पूर्ण करताना शेतकरी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीची मोठी घालमेल होती. आपली परवड थांबविण्यासाठी ज्या शेती उद्योगावर शेतकरी निर्भर आहे तो शेतीउद्योग त्यावरील संकटामुळे आधार देत नसल्याने परिस्थितीसमोर हतबल ठरतो. या नसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना शासनामार्फत नुकसान भरपाई दिली जाते,पण ती वेळेवर उपलब्ध होत नाह...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा